ETV Bharat / state

वाशिममध्ये जोरदार पाऊस, सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

author img

By

Published : Oct 19, 2019, 9:59 AM IST

बाजार समितीच्या ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल उघड्यावर टाकावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेकडो क्विंटल सोयाबीन भिजला आहे.

वाशिममध्ये जोरदार पाऊस

वाशिम - जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा सोयाबीन पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाशिममध्ये जोरदार पाऊस, सोयाबीनचे भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

बाजार समितीच्या ओट्यावर व्यापाऱ्यांचा माल पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल उघड्यावर टाकावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेकडो क्विंटल सोयाबीन भिजला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Intro:
अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीत विक्रीला आणलेल्या सोयाबीन भिजले शेतकऱ्यांच नुकसान....

अँकर:- मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओट्यावर व्यापारयांचा माल असल्यामुळे शेतकऱ्यांना उघड्यावर शेतमाल टाकावा लागत आहे. आज अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले आहे.

त्यामुळं आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.....Body:अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीत विक्रीला आणलेल्या सोयाबीन भिजले शेतकऱ्यांच नुकसान....Conclusion:अचानक आलेल्या पावसाने बाजार समितीत विक्रीला आणलेल्या सोयाबीन भिजले शेतकऱ्यांच नुकसान....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.