महाप्रलयाचे भयाण वास्तव; ग्राऊंड झिरोवरून ईटीव्ही भारत

By

Published : Aug 11, 2019, 7:12 PM IST

Updated : Aug 12, 2019, 8:33 AM IST

thumbnail

महापुरामुळं कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली. इथे सध्या पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही काही लोक या गावात अडकून पडली आहेत. गावात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून लाईट नाही. पिण्याचे पाणी नाही. आहार नाही, अशी भयाण परिस्थिती या गावांमध्ये पाहायला मिळतंय. या गावात सध्या नेमकी परिस्थिती काय आहे ? आता तिथे कोणत्या अडचणी आहेत ? हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत पोहोचले थेट चिखली गावामध्ये...

Last Updated : Aug 12, 2019, 8:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.