अक्कलकोट संस्थानने विलीनीकरणावेळी 'यांनी' दिले होते देशाच्या लोकशाहीला बळ

By

Published : Jan 25, 2021, 10:36 PM IST

thumbnail

सोलापूर - देशात राजेशाही असताना सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे संस्थान असलेले अक्कलकोटचे तत्कालीन राजे फतेसिंह राजे भोसले यांनी संस्थान विलीनीकरणाच्या भारत सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिले होते. संस्थान विलीनीकरणाबरोबर 5 लाख सोन्याचे होन देऊन लोकशाही बळकट केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.