ETV Bharat / state

रायगडमध्ये वाळूने भरलेला डंपर ऑटोरिक्षावर उलटला, तीन विद्यार्थ्यासह चौघांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 8, 2022, 6:40 AM IST

Updated : Nov 8, 2022, 3:11 PM IST

रायगड अपघात
रायगड अपघात

रायगडमध्ये वाळूने भरलेला डंपर ऑटोरिक्षावर उलटल्याने झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. परीक्षा देऊन परतणाऱ्या ऑटोचालकासह तीन विद्यार्थी जागीच ठार झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. रायगड पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM help in Raigarh accident ) मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रायगड : वाळूने भरलेला डंपर (dumper overturns on auto rickshaw ) एका ऑटोरिक्षावर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जण ठार झाले, अशी माहिती उशिरा पोलिसांनी दिली. परीक्षा देऊन परतणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा चालकासह जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ( Four dead in Raigah accident ) घटनास्थळ गाठून ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत - रायगडमध्ये वाळूने भरलेला डंपर ऑटोरिक्षावर उलटल्याने झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. परीक्षा देऊन परतणाऱ्या ऑटोचालकासह तीन विद्यार्थी जागीच ठार झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. रायगड पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM help in Raigarh accident ) मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

उदय सामंत यांचे ट्विट - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे वाळूचा डंपर बाजूने जाणाऱ्या ऑटो रिक्षावर पलटी होउन, रिक्षात चार जणांना जिवंत समाधी मिळाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेचा आढावा घेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

वाळूच्या ढिगाऱ्याखालून चार मृतदेह काढण्यात आले - पोलादपूर तालुक्यातील चोळई गावात कशेडी घाटामधून जाणारा डंपर पलटी झाला. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या ऑटो रिक्षावर्ड डंपरमधील वाळूचा ढिगारा कोसळला. यावेळी रिक्षातील चार जणांना ढिगाऱ्याखाली जीवंत समाधी मिळाली आहे. घटनेचे गामभिर्या लक्षात घेता तात्काळ वाळूचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र यामध्ये रिक्षातील हालीमा अब्दुल सलाम पोपेरे 23 वर्षे नांदवी, अमन उमर बहुर 46 वर्षे गोरेगाव, आसिया सिद्दीक 20 वर्षे गोरेगाव, नाजमीन मूफीद करबेलकर 22 वर्षे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, चारही मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा - माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी घटणेचा आढावा घेत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे. तर नक्की अपघात कशामुळे झाला याबाबतचा तपास पोलीस यंत्रणा घेत असून, दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वाळूच्या ढिगाऱ्याखालून चार मृतदेह काढण्यात आले - पोलादपूर तालुक्यातील चोळई गावात कशेडी घाटामधून जाणारा डंपर पलटी झाला. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या ऑटो रिक्षावर्ड डंपरमधील वाळूचा ढिगारा कोसळला. यावेळी रिक्षातील चार जणांना ढिगाऱ्याखाली जीवंत समाधी मिळाली आहे. घटनेचे गामभिर्या लक्षात घेता तात्काळ वाळूचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र यामध्ये रिक्षातील हालीमा अब्दुल सलाम पोपेरे 23 वर्षे नांदवी, अमन उमर बहुर 46 वर्षे गोरेगाव, आसिया सिद्दीक 20 वर्षे गोरेगाव, नाजमीन मूफीद करबेलकर 22 वर्षे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, चारही मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा - माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी घटणेचा आढावा घेत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे. तर नक्की अपघात कशामुळे झाला याबाबतचा तपास पोलीस यंत्रणा घेत असून, दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Last Updated :Nov 8, 2022, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.