ETV Bharat / state

'त्या' बैलाला पशुवैद्यकीय किंवा वन विभागाच्या मदतीने मारता आले असते - राजू शेट्टी

author img

By

Published : Nov 19, 2019, 8:27 PM IST

Updated : Nov 19, 2019, 8:46 PM IST

दरम्यान, खरा शेतकरी असे कृत्य करणार नाही. बैल जर पिसाळला असेल तर मनावर दगड ठेवून त्याला वेगळ्या पद्धतीने मारले जात असते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

राजू शेट्टी

पुणे - जेसीबीने ज्या पद्धतीने बैलाला ठार केले ते अत्यंत चुकीचे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पिसाळलेल्या बैलाला योग्यरितीने मारता आले असते, असे मत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जेसीबीच्या सहाय्याने बैल ठार केल्याच्या घटनेनेबाबत ते बोलत होते.

राजू शेट्टी - अध्यक्ष, शेतकरी संघटना

या संदर्भातली सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -

जेसीबीने बैलाला ठार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल; इंदापूर तालुक्यातील घटना

दरम्यान, खरा शेतकरी असे कृत्य करणार नाही. बैल जर पिसाळला असेल तर मनावर दगड ठेवून त्याला वेगळ्या पद्धतीने मारता आले असते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Intro:पिसाळलेल्या बैलाला पशु वैद्यकीय किंवा वन विभागाच्या मदतीने मारता आले असते, राजू शेट्टीBody:mh_pun_05_raju_shetty_on_bull_killed_avb_7201348

Anchor
खरा शेतकरी असे कृत्य करणार नाही बैल जर पिसाळला असेल तर मनावर दगड ठेवून त्याला वेगळ्या पद्धतीने मारले जात असते यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत मात्र जेसीबीने ज्या पद्धतीने बैलाला ठार केले ते अत्यंत चुकीचे आहे पशुवैद्यकीय अधिकारी किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पिसाळलेल्या बैलाला योग्यरीतीने मारता आले असते असे मत सगळ्यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या जेसीबीच्या सहाय्याने बैल ठार केल्याच्या घटनेने बाबत ते बोलत होते
Byte राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनाConclusion:
Last Updated : Nov 19, 2019, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.