अहमदनगर : भारतातील विविध ठिकाणची भौगोलिक परस्थिती, तिथली पिक पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून कृषी कायदे करावे करण्याची गरज आहे. कृषी कायदे तयार करताना सर्वात आधी त्यावर ग्रामसभेत चर्चा घडवून शेतकऱ्यांची मते जाणून घेतली पाहिजे. त्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य व नंतर केंद्र सरकार अशी चर्चा त्यावर झाली पाहिजे असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. केलेले कायदे मागे घ्यावे लागणे हा लोकशाही आणि संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
Farm Laws : ग्रामसभा ते संसद अशी चर्चा करून कृषी कायदे करा - पोपटराव पवार
कृषी कायदे(Farm Laws) तयार करताना सर्वात आधी त्यावर ग्रामसभेत चर्चा घडवून शेतकऱ्यांची(Farmers) मते जाणून घेतली पाहिजे. त्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य व नंतर केंद्र सरकार अशी चर्चा त्यावर झाली पाहिजे असे मत पद्मश्री पोपटराव पवार(Popatrao Pawar) यांनी व्यक्त केले आहे.
![Farm Laws : ग्रामसभा ते संसद अशी चर्चा करून कृषी कायदे करा - पोपटराव पवार Farm Laws : ग्रामसभा ते संसद अशी चर्चा करून कृषी कायदे करा - पोपटराव पवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13714084-765-13714084-1637667254816.jpg?imwidth=3840)
अहमदनगर : भारतातील विविध ठिकाणची भौगोलिक परस्थिती, तिथली पिक पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून कृषी कायदे करावे करण्याची गरज आहे. कृषी कायदे तयार करताना सर्वात आधी त्यावर ग्रामसभेत चर्चा घडवून शेतकऱ्यांची मते जाणून घेतली पाहिजे. त्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य व नंतर केंद्र सरकार अशी चर्चा त्यावर झाली पाहिजे असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. केलेले कायदे मागे घ्यावे लागणे हा लोकशाही आणि संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
TAGGED:
Popatrao Pawar on Farm Laws