मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांना बळकटी देणारा आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजप नेहमी दुतोंडी भूमिका घेणारा पक्ष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांना बळकटी देणारा आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करताना या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांना बळकटी देणारा आहे, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.