ETV Bharat / bharat

राहुल गांधी नंतर केंद्रीय मंत्रीच म्हणाले 'मसूद अजहरजी'; वक्तव्य कॅमेऱ्यात कैद

author img

By

Published : May 4, 2019, 10:13 PM IST

केंद्रीय उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा शनिवारी रामगड येथे एका जनसभेला संबोधित करत होते. त्यावेळी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यावरुन ते सरकारचे कौतुक करत होते.

Jayant Sinha

रांची - मागच्याच महिन्यात दहशतवादी मसूद अजहरला 'जी' म्हटल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपने टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीच मसूदला जी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.


राहुल गांधी यांनी एका जनसभेमध्ये मसूद अजहरला जी म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. एवढेच नाही तर भाजपने आपल्या प्रत्येक जनसभेमध्ये त्यांना धारेवर धरले होते. मात्र, आता भाजपच गोत्यात पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.


केंद्रीय उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा शनिवारी रामगड येथे एका जनसभेला संबोधित करत होते. त्यावेळी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यावरुन ते सरकारचे कौतुक करत होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून मसूद अजहरजीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले, असे म्हटले. त्यांचा हा व्हिडिओ तेथे उपस्थित कार्यकर्त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जयंत सिन्हांचे ते वादग्रस्त वक्तव्य


या वक्तव्यानंतर भाजप त्यांच्या विरोधात काय पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. राहुल गांधी यांच्या सारखेच विविध भागातून त्यांच्यावर तक्रारी दाखल होतील का हेही पाहण्यासारखे आहे.

Intro:*- केन्द्रीय नागरिक उड्डयन राज्य मंत्री जयन्त सिन्हा ने आज विश्व आतंकी घोषित मसूद अजहर को सम्मान देते हुये उसे मसूद अजहर जी करके संबोधित किया। जयन्त सिन्हा आज रामगढ़ के दुलमी में एक जनसभा को संबोधित करने के बाद मीडिया से बात करते हुये उक्त बातें कहीं।


--Body:केंद्रीय नागरिक उड्डयन राज्य मंत्री सह हज़ारीबाग़ लोकसभा के प्रत्याशी जयंत सिन्हा ने आज अपने चुनाव प्रचार के  दौरान रामगढ में कहा कि हमारी सरकार रोज नई नई कृतिमान स्थापित कर रही है मसूद अजहर को आतंकवादी घोषित होना भी हमारी सरकार की श्रेय जाता है जयन्त सिन्हा ने मसूद अजहर को मसूद अजहर जी कहकर संबोधित किया ।

उन्होंने रक्षा के क्षेत्र में मोदी सरकार का गुणगान करते हुये कहा कि मसूद अजहर जी को विश्व आतंकवाद घोषित कराना सरकार की बड़ी उपलब्धि है। गौरतलब है कि पाकिस्तान का विश्व प्रसिद्ध आतंकवादी मसूद अजहर भारत के लिये भी हमेशा दुश्मन ही रहा है।

Byte -जयन्त सिन्हा (एनडीए प्रत्याशी हज़ारीबाग़ लोकसभा)- वह देश का सुरक्षा का बिंदु है अभी हम लोगों ने जो काम किया है , वह काफी सफल रहा है अभी मसूद अजहर जी ग्लोबल आतंकवाद यूएन ने घोषित कर दिया है ये सब काम यूपीए के समय कांग्रेस के समय कभी हो ही नहीं पाया क्योकि देश की महान और प्रतिष्ठा और सम्मान विश्व स्तर में बिल्कुल डूब चुकी थी क्योकि वहां सिर्फ वंशवाद ---




- जयन्त सिन्हा (भाजपा प्रत्याशी, हज़ारीबाग़)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.