ETV Bharat / bharat

बिहारमध्ये पावसाचा कहर, पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

author img

By

Published : Jul 15, 2019, 2:20 PM IST

अररिया हा बिहारमधील सर्वात मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याच्या शहरापासून 13 किमी अंतरावर पुरणदाह गाव आहे. गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती

अररिया (बिहार) - राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अररिया हा बिहारमधील सर्वात मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याच्या शहरापासून 13 किमी अंतरावर पुरणदाह गाव आहे. गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नुकसान सोसावे लागते. मात्र, सरकारकडून स्थानिकांना देण्यात येणारी निवडणूकीतील आश्वासने ही फक्त अधिकाऱ्यांच्या कागदी कारवाईपुरतीच मर्यादित होऊन जाते.

बिहारमध्ये पावसाचा कहर, पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

पावसाचा जोर इतका जास्त आहे की, यामध्ये एक दुचाकी वाहून गेली. त्यांनतर तिला शोधण्याचा प्रयत्न होऊनही ती मिळाली नाही. या पावसाच्या जोरामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. एक कुटूंब आजारी असून सकाळपासून रस्त्यावर अडकले आहे. प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र, तरीही प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पुरामुळे संकटात सापडलेले नागरिक एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क जिल्ह्याच्या मुख्य शहराशी संपर्क तुटला आहे. येथील नागरिक कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे लोक बिस्किटे खात संकटाला तोंड देत आहेत. प्रशासनाला कळविण्यात आल्यावरसुद्धा अजून एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही.

Intro:बिहार में बाढ़ का क़हर जारी लोगों का ज़िन्दगी जीना हुआ बेहाल लोग अपने घर छोड़ बच्चे और महिलाओं को ऊंचे स्थान पर पहुंचाया। बाढ़ के पानी का धार इतना तेज़ है कि एक बाइक बह गया जो काफ़ी खोजने के बाद भी नहीं मिल सका। इस तेज़ धार में कई रास्ते कट चुके हैं एक परिवार सुबह से समान ख़रीद कर बीच सड़क पर रहने को मजबूर और काफ़ी बीमार भी है। कई बार ज़िला प्रशासन को कई बार कॉल करने के बाद भी नहीं पहुंचा देखने को लोगों में काफ़ी आक्रोश है।


Body:अररिया बिहार का सबसे पिछड़ा ज़िला जो हर साल बाढ़ की तबाही झेलता है सरकार का चुनावी आश्वासन और अधिकारियों के दुवारा कागज़ी करवाई तक ही लोगों के लिए मदद सिमट कर रह जाती है। आलम यह है कि ज़िला मुख्यालय से 13 किलोमीटर डोरिया सोनपुर पंचायत का पुरणदाह गांव जो बीते चार दिनों से लगातार हो रही बारिश और बाढ़ का तबाही झेल रहा है। ग्रामीण एक दूसरे के सहयोग से ज़िन्दगी बचाने को बेबस है प्रशासन को कॉल करने के बाद भी अब तक देखने नहीं पहुंचा है। लोग रात रात जग कर किसी अनहोनी से बचने और बचाने के लिए मजबूर है। लोग भूखे प्यासे बिसकिट्स खा कर पानी ज़िन्दगी गुज़र बशर करने पर मजबूर हैं। ज़िले में कई प्रखंड ऐसा है जिसका संपर्क मुख्यालय से टूट चुका है। तमाम लोग स्थाई जगह पर शरण ले चुके हैं। पर उसके खाने पीने का कोई भी इंतजाम नहीं है।


Conclusion:संबंधित विसुअल पानी के तेज़ बहाव का
बाइट ग्रामीण,
बाइट मुख्या प्रतिनिधि मोइनुद्दीन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.