ETV Bharat / bharat

लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार, आंदोलकांनी पोलीस चौकीला लावली आग

author img

By

Published : Dec 19, 2019, 6:27 PM IST

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार
लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना पांगवले. यावेळी आंदोलकांनी वाहनांना आग लावली आहे.

लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार
लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार
. परिसरात दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली.
आंदोलकांचा मोठ्या प्रमाणात हिंसाचार


उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. शहरामधील खदरा भागामध्ये दगडफेक झाली असून आंदोलकांनी मदेयगंज आणि सतखंडा पोलीस चौकी पेटवून दिली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनांना आग लावली आहे. काही आंदोलकांनी माध्यमांची वाहनेदेखील पेटवून दिली आहेत.

हेही वाचा - CAA Protest Live: संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन; नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींची धरपकड


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डीजीपी ओम प्रकाश सिंह आणि मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांना परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही लखनौमध्ये हिंसेच्या घटना समोर येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव काही मेट्रो स्टेशन्सही बंद ठेवण्यात आली आहेत.

आंदोलकांनी वाहनांना आग लावली
Intro:एंकर
लखनऊ। उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ के खदरा बाजार में हिंसा के पीछे पुलिस के फेल होने की पूरी कहानी है राज्य सरकार की तरफ से यह दावा किया गया कि प्रदेश के सभी जिलों में धारा 144 लागू की गई है नागरिकता संशोधन कानून के विरोध में लगातार विरोध प्रदर्शन के स्वर सुनाई दे रहे थे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने डीजीपी ओम प्रकाश सिंह अपर मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी को बुलाकर यह हिदायत दी थी कि स्थिति नियंत्रण में रहना चाहिए बावजूद इसके राजधानी लखनऊ में ही बड़ी हिंसा की घटनाएं हुई जिसके पीछे पुलिस के फेल होने की कहानी सामने आ रही है।



Body:वीओ
जब राजधानी लखनऊ के खतरा इलाके में पत्थरबाज पत्थर बरसा रहे थे प्रदर्शन कर रहे थे नारेबाजी कर रहे थे उस समय राजधानी लखनऊ के बड़े अधिकारी अपने दफ्तरों में मौजूद थे वह घटनास्थल पर नहीं पहुंचे और घटना ने कितनी बड़ी हिंसा का रूप ले लिया अगर समय रहते पुलिस घटनास्थल पर पहुंचती लोगों को शांत करा दी लोगों को एकजुट होने दिया गया तभी इतनी बड़ी घटना हुई धारा 144 लागू थी तो इतनी बड़ी संख्या में लोग एक साथ कैसे हुए अपने आप में बड़ा सवाल है अपनी जिम्मेदारियों से बचते रहे राजधानी के बड़े अधिकारी।
थाना हसनगंज क्षेत्र की मदेयगंज पुलिस चौकी एक दूसरी पुलिस चौकी सतखंडा को आग के हवाले कर दिया गया कई पुलिस के वाहनों में आग लगाई गई और वह हम धू धू करके जल गए सवाल यही है कि अगर पुलिस पहले से सतर्क होती धारा 144 लागू थी तो इतनी बड़ी संख्या में लोग एकजुट कैसे हुए पहले से डैमेज कंट्रोल क्यों नहीं किया गया।




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.