Video : दाट धुक्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले; अपघातात दोन गंभीर

By

Published : Dec 29, 2021, 11:05 AM IST

thumbnail

वाशिम - मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर चांडस ते धार पिपरी दरम्यान कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर झाले आहे. थंडीमुळे पसरलेल्या दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातून हा अपघात झाल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.