सांगली - कोरोनाच्या भयानक काळात चितेला अग्नि देण्यासाठी नातेवाईक देखील समोर येत नव्हते. मात्र, अशा वेळी गावा-गावात अनेकांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मरण पावलेल्यांच्या अंत्यविधी करण्याचे काम केलं,अशा या व्यक्तींचा "वैकुंठस्नेही"म्हणुन गौरव करण्यात आला आहे. इस्लामपूर येथे सर्जेराव यादव प्रतिष्ठानकडून तब्बल 400 हून अधिक वैकुंठस्नेहींचा हृदयस्पर्शी सत्कार पार पडला.
सांगलीत अंत्यसंस्कार करणाऱ्या 400 हुन अधिक "वैकुंठस्नेहीं"चा हृदयस्पर्शी सत्कार
सांगली - कोरोनाच्या भयानक काळात चितेला अग्नि देण्यासाठी नातेवाईक देखील समोर येत नव्हते. मात्र, अशा वेळी गावा-गावात अनेकांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मरण पावलेल्यांच्या अंत्यविधी करण्याचे काम केलं,अशा या व्यक्तींचा "वैकुंठस्नेही"म्हणुन गौरव करण्यात आला आहे. इस्लामपूर येथे सर्जेराव यादव प्रतिष्ठानकडून तब्बल 400 हून अधिक वैकुंठस्नेहींचा हृदयस्पर्शी सत्कार पार पडला.