रत्नागिरी - रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. गेल्या पाच दिवसात तब्बल दोन वेळा रत्नागिरीच्या तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचला होता. या उन्हाच्या तडाख्याचा परिणाम आर्द्रतेवरही होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या उन्हाचा तडाखा फळांचा राजा अर्थात हापूसला बसत आहे. कारण या उन्हांच्या झळांमुळे हापूस होरपळत आहे. त्यामुळे आंबा डागाळण्याचं प्रमाण वाढत आहे. तापमान वाढीची ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या तापमानात वाढ, हापूस होरपळतोय
रत्नागिरी - रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. गेल्या पाच दिवसात तब्बल दोन वेळा रत्नागिरीच्या तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचला होता. या उन्हाच्या तडाख्याचा परिणाम आर्द्रतेवरही होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या उन्हाचा तडाखा फळांचा राजा अर्थात हापूसला बसत आहे. कारण या उन्हांच्या झळांमुळे हापूस होरपळत आहे. त्यामुळे आंबा डागाळण्याचं प्रमाण वाढत आहे. तापमान वाढीची ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.