दौंड (पुणे) - राज्यातील वीज ग्राहक वाढीव वीज बिलाचा सामना करत असून राज्यात असलेले सरकार ग्राहक मेळावे घेऊन वाढीव वीज बिल कसे बरोबर आहे, हे जनतेला सांगणार आहे. त्यामुळे जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही; तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, विरोधक आक्रमक
जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही असा इशारा विरोधी पक्ष भाजपकडून महाआघाडी सरकारला देण्यात आला आहे.
दौंड (पुणे) - राज्यातील वीज ग्राहक वाढीव वीज बिलाचा सामना करत असून राज्यात असलेले सरकार ग्राहक मेळावे घेऊन वाढीव वीज बिल कसे बरोबर आहे, हे जनतेला सांगणार आहे. त्यामुळे जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.