४०० वर्षांचा वटवृक्ष वारकऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण, संवर्धनासाठी वृक्षप्रेमींचे चिपको आंदोलन
कोरोनाच्या महामारीत अनेक विकासकामं ठप्प झालीयं. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम मात्र सुरू आहे. येथील एका ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाची कत्तल करण्यात येणार आहे. मात्र सांगलीकरांनी त्याला जोरदार विरोध केलाय. या वृक्षाला वाचविण्यासाठी ते एकवटलेत. पाहुयात एक रिपोर्ट -