स्वाभिमानीची ऊस परिषद : राजू शेट्टी नेमकी काय मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष..

By

Published : Oct 19, 2021, 4:46 PM IST

thumbnail

आज (मंगळवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडत आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने शेतकरी या ऊस परिषदेत सहभागी होत असतात. याही वर्षी मोठ्या संख्येने शेतकरी या परिषदेत सहभागी झाले असून एकरकमी एफआरपीसह आता अधिक कितीची मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. थोड्याच वेळात याठिकाणी राजू शेट्टी आपल्या भाषणातून याबाबत आपली भूमिका मांडणार असून त्यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आजच्या या ऊस परिषदेबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.