सिंधुदुर्ग - राज्यात कोविडचे फसलेले नियोजन आणि ठाकरे सरकारचा मंत्र्यांवरील सुटलेला ताबा यामुळे राज्यात लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच लॉकडाऊन करायचेत असेल तर सामान्य जनतेच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करा, अन्यथा वेगळा पर्याय शोधा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
'आधी गरीबांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करा मग लॉकडाऊन लागू करा'
राज्यात कोविडचे फसलेले नियोजन आणि ठाकरे सरकारचा मंत्र्यांवरील सुटलेला ताबा यामुळे राज्यात लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
सिंधुदुर्ग - राज्यात कोविडचे फसलेले नियोजन आणि ठाकरे सरकारचा मंत्र्यांवरील सुटलेला ताबा यामुळे राज्यात लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच लॉकडाऊन करायचेत असेल तर सामान्य जनतेच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करा, अन्यथा वेगळा पर्याय शोधा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.