औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी शासनातर्फे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता कुठे तरी नागरिकांना दिलासा मिळत आहे. असे असताना कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट (New Covid 19 Variant) असलेल्या ओमायक्रॉन व्हायरसने (Omicron Virus) नागरिकांना तिसऱ्या लॉकडाऊनची धास्ती लावली आहे. या व्हायरसने देशात शिरकाव केल्याने (Omicron In India) आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय, असा प्रश्न सारसमान्यांना पडला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास सरकारने लॉकडाऊन लावू नये, त्यासाठी दुसरा पर्याय निवडावा, असा सूर सर्वसामान्य जनतेमधून ईटीव्हीशी बोलतांना उमटला.
People's Reaction On Covid 3rd Wave : यापुढे लॉकडाऊन नको, औरंगाबादकर म्हणतात आता पर्याय शोधा
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी शासनातर्फे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता कुठे तरी नागरिकांना दिलासा मिळत आहे. असे असताना कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट (New Covid 19 Variant) असलेल्या ओमायक्रॉन व्हायरसने (Omicron Virus) नागरिकांना तिसऱ्या लॉकडाऊनची धास्ती लावली आहे. या व्हायरसने देशात शिरकाव केल्याने (Omicron In India) आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागतो की काय, असा प्रश्न सारसमान्यांना पडला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास सरकारने लॉकडाऊन लावू नये, त्यासाठी दुसरा पर्याय निवडावा, असा सूर सर्वसामान्य जनतेमधून ईटीव्हीशी बोलतांना उमटला.