महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis : राज्यातील गोंधळ लवकरात लवकर संपवा- छत्रपती संभाजी राजे

By

Published : Jun 27, 2022, 1:19 PM IST

राज्यात सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कायम आहे. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत या, तसेच कुणीही विरोधात बसा पण राज्यातील राlजकीय संकट ( The state's crisis in the state will end ) लवकरात लवकर संपवा असे अवाहन संभाजीराजे भोसले ( Sambhajiraje Bhosale ) यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details