महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : शेकऱ्यांच्या एकजुटीने मोदी सरकारला झुकवण्याचे काम केले - नवाब मलिक

By

Published : Nov 19, 2021, 12:41 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details