जिल्हा परिषदच्या 14 गट आणि पंचायत समितीच्या 28 गणांच्या मतमोजणीला सुरवात झाली. 188 उमेदवार रिंगणात होते. तर 3 लाख 71 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला आहे. दरम्यान, या निवडणुकीत वंचितला जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यासाठी दहा उमेदवारांची गरज आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी-