मुंबई - कंगनाच्या वादग्रस्त विधानाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिलंय, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र"
संजय राऊत यांनी हे ट्विट कंगनाने केलेल्या ट्विटला प्रत्यूत्तर आहे. कंगना ९ तारखेला मुंबईत परतणार आहे. कुणाच्या बापाच्या हिंमत असेल तर रोखून दाखवावे असे तिने या ट्विटमध्ये म्हटले होते.