हमीभावाचा कायदा करून दिलासा द्या, नगरच्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांची मागणी

By

Published : Nov 20, 2021, 6:00 PM IST

thumbnail

शिर्डी (अहमदनगर) - कृषी कायदे मागे घेतल्याचे स्वागत करत अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी जल्लोष केला. फटाके फोडत आणि पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. आता सरकारने शेतकरी हमीभावाचा कायदा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.