video संगमनेर तालुक्यात विद्यार्थी, नागरिकांचा पुलावरील पाण्यातुन धोकादायक प्रवास, पाहा व्हिडीओ

By

Published : Oct 3, 2022, 2:40 PM IST

thumbnail

अहमहनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात केळेवाडी ते अकलापूर या दोन गावांना जोडणाऱ्या झुंजराच्या ओढ्यावरील पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत (Water flows over the bridge) आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थांना (students and citizens) जीव मुठीत धरून पाण्यातून जीवघेणा प्रवास (perilous journey by water) करावा लागत आहे. पावसाळ्यातील हा पाण्यातील जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देत पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.