Lata Mangeshkar Special Interview : 'प्रत्येक गाण्याची जातकुळी वेगळी' लता मंगेशकरांच्या आठवणींना मुलाखतीतून दिलेला उजाळा
मुंबई - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी निधन (Lata Mangeshkar Death) झाले. लता दिदींनी आपल्या आवाजाने कित्येक चित्रपटगीते अजरामर करुन ठेवली. आपल्या सुरांची जादू अजूनही ओसरलेली नाही. त्या आज आपल्यात नसल्या तरीही त्यांचा आवाज हा चिरकाल आणि चिरतरुण राहणारा आहे. काही वर्षांपूर्वी लता दीदी मध्ये प्रदेशमध्ये असताना त्यांचा एक मुलाखत ( Lata Mangeshkar Special Interview ) खूप काही सांगून जाते. या मुलाखतीत त्यांनी प्रत्येक गाण्याची जातकुळी वेगळी असल्याचे सांगितले आहे.